छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानवी मूल्यांना जनतेत रुजवण्याची शिवशपथ,रायरेश्वर येथे सोहळा संपन्न

29/04/2025 Rahul Gangawane 0

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती त्या घटनेला 27 एप्रिल 2025 रोजी 380 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा शिव शपथ घेऊन प्रतिज्ञाबद्ध होण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

baburao gurav

स्वातंत्र्यसैनिकांच्या लढ्यातून स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटनेतील विचाराचा जागर सुरु ठेऊ : डॉ. बाबुराव गुरव

09/03/2024 Team Shikshannama 0

सातारा : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं दोन दिवसीय अभ्यास शिबिर उत्साहात संपन्न झालं आहे.लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागासह लढ्यातून स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटनेतील विचाराचा जागर […]