सातारा येथे होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी शाहीर संभाजी भगत यांची निवड

07/02/2026 Mahesh Gurav 0

सातारा येथे होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी शाहीर संभाजी भगत यांची निवड, डॉ. बाबुराव गुरव व कॉ. धनाजी गुरव यांची घोषणा

सातारा येथे होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांची निवड 

07/02/2026 Mahesh Gurav 0

सातारा येथे होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांची निवड 

छ.शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज आणि शाहू महाराजांची परंपरा जपणं विद्रोहीचे टार्गेट, निरंजन टकले यांचे साताऱ्यात धुवांधार भाषण

27/12/2025 Mahesh Gurav 0

छ.शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज आणि शाहू महाराजांची परंपरा जपणं विद्रोहीचे टार्गेट, निरंजन टकले यांचे साताऱ्यात धुवांधार भाषण

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित महावाङ्‍‍मयाचे प्रकाशन!

27/08/2025 Rahul Gangawane 0

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित महावाङ्‍‍मयाचे प्रकाशन!

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त विद्रोहीच्यावतीने राज्यभर अभिवादनाचे कार्यक्रम

03/08/2025 Rahul Gangawane 0

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.‌

१५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे होणार, साताऱ्याच्या प्रतिसरकारला संमेलनाच्या माध्यमातून अनोखं अभिवादन

10/06/2025 Rahul Gangawane 0

सातारा येथे यापूर्वी ४ थे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन २००२ मध्ये झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव त्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते.

ॲड.के.डी शिंदे स्मृती निमित्त व्याख्यान,बहुजनांची सोनेरी पाने पुस्तकाचे प्रकाशन

03/05/2025 Rahul Gangawane 0

पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते दिवंगत ॲड.के.डी शिंदे स्मृती निमित्त शनिवार दि.३ मे रोजी नामांकित विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांचे ‘अभिव्यक्ती हक्कांचे सत्य’ विषयावरील व्याख्यान होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानवी मूल्यांना जनतेत रुजवण्याची शिवशपथ,रायरेश्वर येथे सोहळा संपन्न

29/04/2025 Rahul Gangawane 0

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती त्या घटनेला 27 एप्रिल 2025 रोजी 380 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा शिव शपथ घेऊन प्रतिज्ञाबद्ध होण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.