सातारा येथे होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी शाहीर संभाजी भगत यांची निवड, डॉ. बाबुराव गुरव व कॉ. धनाजी गुरव यांची घोषणा
सातारा येथे यापूर्वी ४ थे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन २००२ मध्ये झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव त्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते.
पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते दिवंगत ॲड.के.डी शिंदे स्मृती निमित्त शनिवार दि.३ मे रोजी नामांकित विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांचे ‘अभिव्यक्ती हक्कांचे सत्य’ विषयावरील व्याख्यान होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती त्या घटनेला 27 एप्रिल 2025 रोजी 380 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा शिव शपथ घेऊन प्रतिज्ञाबद्ध होण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.