ॲड.के.डी शिंदे स्मृती निमित्त व्याख्यान,बहुजनांची सोनेरी पाने पुस्तकाचे प्रकाशन

03/05/2025 Rahul Gangawane 0

पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते दिवंगत ॲड.के.डी शिंदे स्मृती निमित्त शनिवार दि.३ मे रोजी नामांकित विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांचे ‘अभिव्यक्ती हक्कांचे सत्य’ विषयावरील व्याख्यान होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानवी मूल्यांना जनतेत रुजवण्याची शिवशपथ,रायरेश्वर येथे सोहळा संपन्न

29/04/2025 Rahul Gangawane 0

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती त्या घटनेला 27 एप्रिल 2025 रोजी 380 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा शिव शपथ घेऊन प्रतिज्ञाबद्ध होण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सातारा राजद्रोहाचा खटला – १८५७ आणि फाशीचा वड

10/03/2024 Team Shikshannama 0

सातारा राजद्रोहाचा खटला – १८५७ इंग्रज कंपनी सरकार विरुध्द सैन्याची जमवाजमव करणे , बंदुकीच्या गोळ्यांचे उत्पादनं करणे , ईस्ट इंडिया कंपनी सरकार विरोधी जनमानस भडकावणे […]

भारतीय राज्यघटनेनं आंदोलनाचं स्वातत्र्य दिलं, तिचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी : डॉ. भारत पाटणकर

09/03/2024 Team Shikshannama 0

भारतीय राज्यघटनेनं आंदोलनाचं स्वातत्र्य दिलं, तिचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी : डॉ. भारत पाटणकर   विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीनं करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना भारत पाटणकर […]

डॉ. भारत पाटणकर यांनी दीन दुबळ्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलं : डॉ. आ.ह. साळुंखे

09/03/2024 Team Shikshannama 0

सामाजिक समर्पण या दोन शब्दांमध्ये भारत पाटणकर यांच्या कामाचा गौरव करता येईल, असं डॉ. आ. ह. साळुंखे यांनी म्हटलं.

अंधश्रद्धेमळे माणसाला मानसिक अपंगत्व येते.- दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे

09/03/2024 Team Shikshannama 0

सांगली:अंधश्रद्धा या ग्रामीण भागातील कुटुंबामध्ये वैरभाव निर्माण करत आहेत. अंधश्रद्धेमुळे माणसाला मानसिक अपंगत्व येते. याविषयावर मी ”पाम्प्लेट” नावाची फिल्म बनवली आहे. या अंधश्रद्धा दूर करण्याचे […]

baburao gurav

स्वातंत्र्यसैनिकांच्या लढ्यातून स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटनेतील विचाराचा जागर सुरु ठेऊ : डॉ. बाबुराव गुरव

09/03/2024 Team Shikshannama 0

सातारा : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं दोन दिवसीय अभ्यास शिबिर उत्साहात संपन्न झालं आहे.लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागासह लढ्यातून स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटनेतील विचाराचा जागर […]